modi govt

कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर शरद पवार सक्रिय; केंद्राला दिला 'हा' सल्ला

आता बाजारपेठेतील कांद्याचे भाव खाली पडण्यास सुरुवात झाली आहे.

Sep 15, 2020, 10:13 AM IST

बँक आफ महाराष्ट्राच्या विलीनीकरणाला शिवसेनेचा विरोध

सध्याच्या घडीला या बँकेच्या ११०० शाखा असून ही बँक खऱ्या अर्थाने ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहे. 

Sep 15, 2020, 08:20 AM IST

'विकासदाराची घसरण ही धोक्याची घंटा; देशातील नोकरशाहीला भीती वाटली पाहिजे'

दुर्दैवाने विकासदराचे आकडे जाहीर झाल्यानंतर केवळ सुरुवातीलाच जलद हालचाली झाल्या. 

Sep 7, 2020, 08:01 PM IST

भारताने आपली चूक सुधारावी; PUBG वर बंदी घातल्यानंतर चीनची प्रतिक्रिया

यापूर्वी गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर केंद्र सरकारकडून चीनच्या ५९ एप्लिकेशन्सवर बंदी घालण्यात आली होती. 

Sep 3, 2020, 03:58 PM IST

'जब जीडीपी डुबा, तब रसोडे मे कौन था... मोदीजी थे'; काँग्रेसचा मोदींना टोला

एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराने उणे २३.९ टक्के ऐतिहासिक निचांकी पातळी गाठली. 

Sep 1, 2020, 05:45 PM IST

राहुल गांधींचा 'तो' इशारा खरा ठरला; जीडीपीची ऐतिहासिक घसरण

गेल्या सहा वर्षांत मोदी सरकारने देशाच्या असंघटित अर्थव्यवस्थेवर आक्रमण केले आहे. 

Aug 31, 2020, 07:53 PM IST

कोरोनामुळे अर्थव्यवस्थेची राखरांगोळी; पहिल्या तिमाहीत विकासदर उणे २३.९ टक्के

अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्रांची तुलना करायची झाल्यास बांधकाम, उत्पादन आणि खाणकाम क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे

Aug 31, 2020, 06:39 PM IST

लडाखमधील परिस्थिती गंभीर; देशात वास्तवापेक्षा वेगळे चित्र रंगवले गेलेय- शिवसेना

४०-५० चिनी एपवर बंदीची कुऱ्डाड चालवून आपण चीनला आर्थिक तडाखेदेखील दिले आहेत. त्यामुळे चीन काही प्रमाणात का होईना, नरमला असे फिल गुड वातावरण देशभरात निर्माण झाले.

Aug 28, 2020, 07:50 AM IST

केंद्र सरकार 'या' ४ बँकांचे खासगीकरण करण्याच्या तयारीत

या चारही बँकांमध्ये सरकारचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हिस्सा आहे. 

Aug 21, 2020, 10:27 AM IST

'जगाचं राहू द्या साहेब, आधी देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या'

फक्त आत्मनिर्भर होण्याचा ढोल वाजवून हा प्रश्न तात्काळ सुटेल, असा वाटत नाही. 

Aug 17, 2020, 08:32 AM IST

कोरोनानंतर आर्थिक मंदी अटळ; मनमोहन सिंगांनी सुचवले तीन उपाय

देशातील लॉकडाऊन टाळता येणे शक्य नव्हते. मात्र,  लॉकडाऊनची घोषणा अत्यंत घाईगडबडीत झाली. 

Aug 10, 2020, 07:07 PM IST

बच्चू कडू यांनी थोपटली केंद्र सरकारची पाठ, म्हणाले...

नाशिकमधून सुरू झालेल्या या किसान रेल्वेमुळे शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक सोपी होणार आहे. 

Aug 9, 2020, 03:46 PM IST

देश जेव्हा जेव्हा भावुक झाला, त्यावेळी फाइल्स गायब झाल्या; राहुल गांधींचा मोदींना टोला

भारतीय बँकांना चुना लावून फरार झालेल्या विजय मल्ल्या याच्या खटल्यासंदर्भातील कागदपत्रे गहाळ झाल्याची माहिती समोर आली होती. 

Aug 8, 2020, 11:45 PM IST