modi sharif meet

पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं भारताबाबत मोठं वक्तव्य, भारत-पाकिस्तान संबंध सुधारणार?

भारत-पाकिस्तान यांच्यांतील संबंध पुलवामा हल्ल्यानंतर आणखी बिघडले होते. पाकिस्तानमध्ये सरकार बदललं आहे. त्यामुळे आता नव्या सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

Aug 20, 2022, 09:35 PM IST