must be protected

जाता जाता काय बोलले आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन

आरबीआयचे गर्वनर रघुराम राजन यांचा कार्यकाल ४ सप्टेंबरला संपत आहे. याआधी त्यांनी त्यांच्या शेवट्या भाषणात म्हटलं की, 'सरकारमधील मोठ्या नेत्यांना नाही म्हणण्याची क्षमता आरबीआयने वाचवून ठेवली पाहिजे. देशाला एका मजबूत आणि स्वतंत्र केंद्रीय बँकेची आवश्यकता आहे. यासाठी असं करणं गरजेचं आहे.'

Sep 3, 2016, 07:05 PM IST