neglect of the administration

डोक्यावर दरड, मुंबईकरांचा जीव मुठीत...प्रशासनाचा निष्काळीपणा ठरतोय मृत्यूला कारण?

Mumbai : मुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असतो. पावसाळ्याच्या तोंडावर मुंबई महापालिका आणि प्रशासन नोटीस बजावून आपले हात झटकतात.. मात्र या दरडीच्या भीतीमध्ये अनेक मुंबईकर मृत्यूच्या छायेत आपलं जीवन जगताहेत.

Jun 1, 2024, 10:44 PM IST