nepal naresh gyanendra

जनतेला राजेशाही हवी आहे का?

अजूनही संविधान लागू न झाल्यामुळे नेपाळचे अपदस्थ महाराज ज्ञानेंद्र शाह यांनी संसदेवर नाराजी व्यक्त केली. अशा परिस्थितीत जर जनतेची इच्छा असेल तर देशात पुन्हा राजेशाही पुन्हा येऊ शकते.

Jul 8, 2012, 09:18 AM IST