nilgiri and kapoor oil

अंघोळीच्या पाण्यात मिसळा 'हे' पदार्थ; अजिबात घामाचा वास येणार नाही

घाम म्हणजे शरीरातील बाहेर पडणारा उत्सर्जित पदार्थ. घामावाटे टाकाऊ पदार्थ निघून जाणं नैसर्गिक असतं मात्र यामुळे शरीराला दुर्गंधी येते. तसंच प्रमाणापेक्षा जास्त घाम आल्याने शरीरातील पाणी कमी होतं .त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो. 

 

May 24, 2024, 06:03 PM IST