संगमनेर । निवृत्तीनाथांची पालखी अहमदनगर जिल्ह्यात
आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा सुरु झाला आहे. पालखी प्रस्थान सोहोळ्यात अनेक वारकरी सहभागी झाले आहेत. तर देहूहून संत तुकाराम महाराज यांची पालखी निघाली आहे. तसेच संत निवृत्तीनाथ यांचीही पालखी अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाली आहे.
Jun 25, 2019, 12:00 PM ISTनिवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा चौथा मुक्काम खंबाळे गावात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2016, 02:56 PM IST