not utilized

'ते' ७० कोटी पडून... थंडीतही बेघरांना रस्त्याचाच सहारा!

मुंबईत रस्त्यांवर , फूटपाथवर झोपणाऱ्या बेघर लोकांसाठी रात्र निवारे उभारण्यासाठी केंद्र सरकारने बीएमसीला दोन वर्षापूर्वी ७० कोटी रूपये दिलेत. मात्र बीएमसी ही योजना कागदावरच ठेवलीय. ज्यामुळं बेघरांना रस्त्याचाच सहारा घ्यावा लागतोय..

Jan 9, 2016, 11:39 AM IST