odisha train accident news

ओडिशाच्या बालासोरमध्ये मृत्यूचं तांडव, बालासोर दुर्घटनेला जबाबदार कोण?

ओडिशा रेल्वे अपघातात 288 प्रवाशांचा नाहक जीव गेला आहे. या अपघातानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. इतका मोठा अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला याचा शोध घेणं गरजेचं आहे.

 

Jun 3, 2023, 08:06 PM IST

... तर वाचले असते शेकडो लोकांचे प्राण, रेल्वे दुर्घटनेनंतर 'कवच'बाबत समोर आली मोठी अपडेट

Kavach System: ओडिशातील रेल्वे दुर्घटनेत आत्तापर्यंत २००हून अधिक लोक ठार झाले आहेत. या दुर्घटनेनंतर रेल्वेच्या कवच यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 

 

Jun 3, 2023, 02:38 PM IST