paddy fields damaged

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना रडवले

अंबरनाथ, मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील परतीच्या पावसानं भात शेतीला मोठा फटका दिला आहे. पावसामुळे 30 हजार हेक्टर पैकी 20 ते 25 हेक्टर भातशेतीचं नुकसानं झालं आहे.

Oct 18, 2011, 03:20 PM IST