people hit

आसाममध्ये २६ जिल्ह्यात पुराचे थैमान, २६ जणांचा बळी

पावसाचा देशभरात कहर पहायाला मिळतोय. आसामध्ये पूरानं कहर माजलाय.  जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. पुरामध्ये आतापर्यंत २६हून अधिक जणांचा बळी गेल्याची माहिती मिळत आहे. तर ३६ लाख लोक बेघर झाले आहेत. दरम्यान, केंद्राकडून सहाशे कोटींचा मदत निधी जाहीर केलाय.

Jul 30, 2016, 10:51 PM IST

अनैतिक प्रेमसंबंधाच्या संशयावरून महिला आणि पुरुषाला मारहाण

अनैतिक प्रेमसंबंध ठेवल्याच्या संशयावरून महिला आणि पुरुषाला मारहाण झाल्याची घटना सांगलीमध्ये घडलीय. सांगली जिल्ह्यातल्या किल्ले मच्छिंद्रगड गावातली काही दिवसांपूर्वीची ही घटना आहे. 

Mar 28, 2016, 11:24 PM IST