priyanka gandhi on delhi election results

New Delhi Priyanka Gandhi On Congress Struggle Time PT1M7S

नवी दिल्ली । जनतेचा कौल योग्यच , आमच्यासाठी संघर्षाचा काळ - प्रियंका गांधी

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रियंका यांनी म्हटले की, जनतेचा कौल हा नेहमी योग्यच असतो. हा आमच्यासाठी संघर्षाचा काळ आहे. आम्हाला प्रचंड संघर्ष करावा लागेल आणि आम्ही तो करू, अशा भावना यावेळी प्रियंका गांधी व्यक्त केल्या.

Feb 12, 2020, 08:00 PM IST

जनतेचा कौल योग्यच, काँग्रेसला प्रचंड संघर्ष करावा लागेल- प्रियंका गांधी

काँग्रेसच्या ६३ उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे.

Feb 12, 2020, 07:13 PM IST