religious riots

सत्ता नसल्याने लोक अस्वस्थ, धार्मिक भावना भडकवून द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न - पवार

  Sharad Pawar on Loudspeaker row : महाराष्ट्रात असे वातावरण कधीच नव्हते. सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ झालेत, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेत्यांवर केली आहे.  

Apr 25, 2022, 12:36 PM IST