schools in maharashtra

बदलापूर घटनेनंतर सरकारने घेतला मोठा निर्णय; महाराष्ट्रातील सर्व शाळांना पत्र पाठवून तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अलीकडील काळात काही अनुचित घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच काही नवीन उपाययोजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.

Aug 21, 2024, 08:55 PM IST

महाविकास आघाडीच्या अनास्थेमुळे शाळांच्या शुल्कमाफीचा निर्णय कागदावरच; पालकांचा संताप

राज्यातील शाळांमध्ये 15% शुल्कमाफी निर्णय अजून कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे पालकांचे नुकसान होत आहे.

Mar 19, 2022, 09:27 AM IST