science of hangry

... म्हणून भूक लागल्यावर राग अनावर होतो !

अनेकांना भूक अनावर होते. भूक लागल्यावर त्यांना ताबडतोब ती शमवण्यासाठी काहीतरी खायला हवे असते. अन्यथा तो राग इतरांवर निघण्याची शक्यता असते. पण नेमके असे का होते? या तुमच्या मनातील प्रश्नावर संशोधकांनी उत्तर दिलं आहे. 

Jun 18, 2018, 06:04 PM IST