separate vidarbha issue

मा. गो. वैद्यांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर, माझी काळजी करु नका

राज ठाकरे यांनी माझी काळजी करु नये, मी १०० वर्षे जगणार आहे, असे संघाचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य यांनी राजना प्रत्युत्तर दिलेय. त्याचवेळी महाराष्ट्राचे चार भाग करा आणि बेळगावात मतदान घ्या, याचा उल्लेख केला.

Apr 9, 2016, 01:42 PM IST