sitaram rathod

मोडलेल्या लग्नाची पोलिसांत तक्रार; जातपंचायतीनं केलं बहिष्कृत

राज्यात काही ठिकाणी जातपंचायती कायमच्या बंद दोत असताना काही भागात मात्र अजूनही जातपंचायतीचा अत्याचार सुरुच आहे. मुलीच्या मोडलेल्या लग्नाबाबत तक्रार करण्यासाठी पोलिसांत गेले म्हणून एका कुटुंबाला जातपंचायतीनं समाजातून बहिष्कृष्त केलंय. 

Mar 18, 2015, 07:11 PM IST