sushma swarajs

भारताने वैज्ञानिक तर पाकने दहशतवादी आणि जिहादी तयार केले - स्वराज

भारताने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर खडेबोल सुनावले आहे. आम्ही वैज्ञानिक तयार केले. मात्र, पाकिस्तानने अतिरेकी आणि जिहाद्दी तयार करण्याचे काम केले, असे संयुक्त राष्ट्र महासंघामध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला खडसावले.

Sep 23, 2017, 09:20 PM IST