team india mistakes

टीम इंडियाने राजकोटमधील या ५ चुका करू नये, गमावावी लागेल सीरिज

राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाला ४० रन्सनी मात दिली. त्याआधी दिल्लीत टीम इंडियाने न्यूझीलंडला ५३ रन्सनी मात दिली होती.

Nov 7, 2017, 07:59 AM IST