tension has increased

रस्ताबांधणीवरुन भारत-चीनमध्ये तणाव वाढला

भारत-चीन दरम्यान सिक्कीम सीमेलगत तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. सिक्कीम राज्याच्या सीमेलगत असलेल्या डोका-ला प्रदेशात रस्ता बांधणीवरुन भारत आणि चीनी सैनिकांमध्ये वाद झाला होता. चीनच्या घुसखोरीनंतर चीननं आक्रमक पवित्रा घेतला.

Jul 3, 2017, 09:51 AM IST