time increase

उष्णतेमुळे मनपा निवडणुूकीचा मतदान कालावधी वाढवला

राज्यातल्या वाढत्या उष्णतेची लाट लक्षात घेता चंद्रपूर, परभणी आणि लातूर महापालिका निवडणुकांच्या मतदान कालावधीमध्ये, राज्य निवडणूक आयोगानं वाढ केली आहे. त्यानुसार या तीन महापालिकांसाठी मतदानाची वेळ ही सकाळी साडे सात ते संध्याकाळी साडे सहा अशी असेल.

Apr 16, 2017, 03:53 PM IST