toyota

टोयोटाच्या २९ लाख कार माघारी

जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाइल कंपनी टोयोटाने बाजारातून तब्बल २९ लाख गाड्या माघारी बोलावण्याचा निर्णय घेतलाय. एअरबॅगमधील त्रुटींमुळे हा निर्णय़ घेण्यात आलाय.

Apr 2, 2017, 10:37 AM IST

पेट्रोलवर नाही तर गायी-म्हशीच्या शेणावर धावणार ही कार...

गायीच्या शेणाचा उपयोग गोबर गॅस तसंच खत म्हणूनही देशात अनेक ठिकाणी केला जातो. पण याच शेणाचा उपयोग जर इंधनासारखा केला तर...

Jul 31, 2015, 01:18 PM IST

प्रतिक्षा संपली...मारूती सुझुकीची गिअरलेस कार

अनेक दिवसांची प्रतिक्षा संपली आहे. मारुती-सुझुकीने मार्केटमध्ये नवी कार आणली आहे. ही कार गिअरवर नसणार आहे. त्यामुळे धमाल येणार आहे. देशातील पहिली गिअरलेस कार बनविण्याचा मान मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने पटकावला आहे.

Feb 6, 2014, 09:22 PM IST