vegetables

वजन कमी करण्यासाठी खा उकडलेल्या भाज्या

काही लोक आपल्या वजनामुळे आणि जाडीमुळे चिंतेत असतात. जाडी कमी करण्यासाठी आणि वजन घटविण्यासाठी ते अनेक प्रकारचे उपाय करत असतात. तर कधी वर्कआऊट करतात. मात्र, तुम्ही उकडलेल्या भाज्या खा. उकडलेल्या भाज्या खाण्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहते.

Jun 22, 2016, 12:37 PM IST

कोथिंबीर १२० रुपये तर टोमॅटो ८० रुपये किलो

कोथिंबीर १२० रुपये तर टोमॅटो ८० रुपये किलो 

Jun 18, 2016, 03:31 PM IST

परतीच्या पावसानं भाजीपाल्याला नुकसान, भाव कडाडले

परतीच्या पावसानं भाजीपाल्याला नुकसान, भाव कडाडले

Oct 7, 2015, 01:10 PM IST

भाजीपाला, कांद्यानंतर डाळीच्या दरात ३० ते ४० टक्यांपर्यंत वाढ

पावसाने दडी मारल्याने याचा चांगलाच फटका जीवनावश्यक वस्तूंवर बसल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम भाजीपाला, कांदा आणि आता डाळीच्या उत्पादनावर झाला आहे. उत्पादन घटल्याने डाळीच्या दरात ३० ते ४० टक्यांपर्यंत वाढ झाली आहे. 

Aug 21, 2015, 09:39 AM IST

EXCLUSIVE:हिरव्यागार भाज्यांमधून तुमच्या पोटात जातंय स्लो पॉयझन

तुमच्या आमच्या आरोग्याविषयी एक महत्त्वाची आहे. हिरव्यागार दिसणाऱ्या भाज्या तुम्ही मोठ्या चवीनं खात असाल... पण याच हिरव्यागार भाज्यांमधून तुमच्या पोटात स्लो पॉयझन जात असल्याचं सांगितलं तर... धक्का बसला ना...पण हो हे खरंय... शिळ्या भाज्या क्लोरोपायरिफास कीटक नाशकाच्या माध्यमातून कशा ताज्या केल्या जातात, त्याचा झी मीडियानं पर्दाफाश केलाय. तुम्हीच पहा नेमका हा गोरखधंदा कसा सुरू आहे ते. 

Jul 9, 2015, 09:04 PM IST

पावसाळा सुरू झाला तरी भाज्यांचे भाव कडाडलेलेच!

ऐन पावसाळ्यात मुंबईत भाजीपाल्याच्या दरांनी टोक गाठलंय. गेल्या महिन्याभरात घाऊक बाजारात रोजच्या जेवणातल्या भाज्याचें दर सरासरी ४५ टक्क्कयांनी वाढलेत. आवक घटल्यानं भाज्यांच्या दरात वाढ झाल्याचं समोर येतंय. 

Jun 17, 2015, 11:32 PM IST

सणासुदीच्या दिवसांत भाज्या महागल्या

सणासुदीच्या दिवसांत भाज्या महागल्या

Jun 17, 2015, 09:43 PM IST

महागाईला अच्छे दिन; डाळी, भाज्या, फळं महाग

पुन्हा महागाईला अच्छे दिन येण्याचे संकेत मिळत आहेत. डाळी, भाज्या आणि फळं महागली आहेत. अन्न-वस्त्र आणि निवारा यावर चहुबाजूंनी महागाईने हल्ला केलाय. 

Jun 13, 2015, 10:16 AM IST

नाशिकमधून भाजीपाल्याची थेट परदेशात निर्यात

कांदा, द्राक्ष आणि डाळिंबाच्या नगरीतून थेट भाजीपाला निर्यात सुरु झाली आहे. गेल्या वर्षभरात शंभर कोटीहून अधिक उलाढांल निर्यातदारांनी केली आहे. 

Dec 9, 2014, 08:18 PM IST

भारतामुळे पाकिस्तानला येणार अच्छे दिन!

 

पेशावर : भारत आणि महागाई हे समीकरण जरी न सुटणारे असले तरी भारतामुळं इतरांची महागाई मात्र दूर झाली आहे. भारतातील भाज्यांमुळे पाकिस्तानातील कॉमन मॅनला अच्छे दिन आले आहेत. भारतातून निर्यात केल्या जाणाऱ्या भाज्यांमुळं पाकिस्तानातील महागाईची समस्या दूर झाली आहे.

Dec 9, 2014, 06:57 PM IST