water taxis

...तर राज्यातील साखर कारखाने झोपले असते - नितीन गडकरी

Nitin Gadkari on sugar factories in Maharashtra​ :आम्ही जर इथोनाॅल  पेट्रोल आणि डिझेल यात वाढविण्याचा निर्णय घेतला नसता तर राज्यातील साखर कारखाने झोपले असते, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.आज देशात साडे चारशे कोटी इथोनॉलची गरज आहे, असे गडकरी म्हणाले.

Feb 5, 2022, 01:59 PM IST