water worries of mumbaikars

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली; 7 पैकी 5 धरणं पूर्ण क्षमेतेने भरली

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय देखील पूर्ण भरले आहे.  पहाटे केलेल्या मोजणी नुसार सर्व धरणांमध्ये मिळून एकूण 89.10 टक्के जलसाठा झाला आहे. 

Aug 4, 2024, 06:40 PM IST