24 ते 26 जूनच्या कालावाधीत मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह वादळ, वारे आणि मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Weather Updates : मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचं आगमन होणार आहे. पण त्या आधी तापमान वाढलं आहे. मुंबई, ठाणे, पुणे शहरात पावसाचं वातावरण कसं असेल
Weather Updates : मार्च महिन्याच्या अखेरीस पावसाला सुरुवात होणार आहे. बदलत्या हवामानाचे कारण काय?राज्याच्या हवामानात मागील काही दिवसांपासून चढ-उतार होत आहे. दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची नोंद होत आहे.
Maharashtra Weather Trough Situation: महाराष्ट्रात एकीकडे पारा 40 च्या आसपास असतानाच दुसरीकडे अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नेमकं असं का होतंय हे समजून घेऊयात...
Weather Updates News : 8 मार्च रोजीचं वातावरण कसं असेल, कुठे पावसाळा तर कुठे कडक उन्हाळा.मार्च महिन्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत.राज्यातही तापमानाची तीव्रता वाढल्याने अंगाची लाही-लाही होत असल्याचा अनुभव विविध भागातील नागरिकांना येत आहे. मात्र यावेळी सुरवातीलाच सर्वाधिक तापमान पश्चिम विदर्भात नोंदवले जात आहे.
Maharashtra Weather :महानगरात उष्णतेच्या लाटेमुळे मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमान सामान्यपेक्षा ४.५ अंश सेल्सिअस जास्त नोंदवले गेले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे दुपारच्या वेळी विशेषतः सावधगिरी बाळगण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.
Maharashtra Weather Update : राज्यात 5 मार्च 2026 रोजी ऋतुचा अनोखा खेळ पाहायला मिळणार आहे. निसर्गाचे लहरी रुप अनुभवायला मिळणार आहे. राज्यात कुठे पाऊस तर कुठे ऊनाचा तडाखा पाहायला मिळणार आहे. पाहा कसं असेल 5 मार्च 2026 चं हवामान.
Maharashtra Weather Update : होळीनंतर वातावरणात ऋतू परिवर्तनामुळे महत्त्वाचे बदल होतात. प्रामुख्याने हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागते. पण यंदाचा उन्हाळा मात्र अधिक कडक असणार आहे. आज धुलीवंदनाच्या दिवशी महाराष्ट्रातील वातावरण कसं असेल ते पाहूया. सामान्यांवर याचा काय परिणाम होणार आहे?
Maharashtra Weather Update : राज्याच्या अनेक भागात अवकाळीचा तडाखा बसला आहे. काढणीला आलेली पिकं पावसामुळे आडवी झाली आहे. विदर्भ, मराठवाड्याला झोडपलं, काही भागात गारपीट झाली आहे. तसेच एका ठिकाणी वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. विददर्भात तीन दिवस यलो अलर्ट जाहीर केला आहे.
IND VS PAK :15 फेब्रुवारी रोजी दोन भारत विरुद्ध पाकिस्तान सामने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे हा रविवार क्रिकेटप्रेमींसाठी ब्लॉकबस्टर रविवार ठरणार हे निश्चित. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचं वेळापत्रक पाहा.
Breaking News Today Live Updates : पुढच्या 24 तासांमध्ये काय घडणार, काय बिघडणार? राज्यासह देशातील कोणत्या घडामोडी सामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम करणार? पाहा सर्व महत्त्वाच्या अपडेट एका क्लिकवर...
Maharashra weather News : मागील 24 तासांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आणि ऋतूचक्रातील या बदलानं अनेकांनाच आश्चर्य वाटलं. आता पुढील 24 तासांमध्ये...
महाराष्ट्रात हवामानात लक्षणीय बदल होत असूनतापमानातझपाट्याने घट होत आहे. पुणे जिल्ह्यासाठी आज पुन्हा एकदा थंडीचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Weather News : चक्रीवादळाचं सावट टळलं नसतानाच राज्यात वाढला थंडीचा कडाका... पुढील 24 तासांमध्ये नेमकं काय होणार?
Maharashtra Weather News : राज्यात पुन्हा एकदा तापमानावाढीस सुरुवात झाली असून, हिवाळ्यादरम्यानच वाढलेल्या या तापमानानं अनेकांनाच हा ऋतू कोणता? याच पेचात पाडलं आहे.
Weather News Winter Temprature updates : देशासह संपूर्ण राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, पुढील चार ते पाच दिवस शीतलहरींचा मारा सोसावा लागणार असल्याचा इशारा जारी करण्यात आला आहे.
Maharashtra weather news : हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार राजच्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असली तरीही...
Weather News : मान्सूननं देशातून काढता पाय घेतला आणि त्यानंतर लगेचच देशाच्या अनेक भागांमध्ये तापमानात घट होण्यास सुरुवात झाली. दक्षिण भारतातील तामिळनाडू मात्र यास अपवाद ठरत आहे.
Maharashtra Weather News : राज्यात कडाक्याची थंडी पडण्यास सुरुवात. मुंबईकरांना अनुभवता येणार गुलाबी थंडी... कधीपर्यंत झोंबणार हा गार वारा?
राज्यातील तापमानात चढ-उताराची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गेले काही दिवस मुंबईसह इतर भागात पावसाने हजेरी लावली.
Maharashtra Weather News : 5 दिवस धोक्याचे.... वादळी वाऱ्याची दिशा आणि वेगही बदलला. ताशी 40 ते 50 किमी वेगानं वाहणारे वारे किनारपट्टीवर धडक
महाराष्ट्रात मोंथा चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक बोटी किनाऱ्यावर नांगर टाकून उभ्या आहेत.