अन् त्य़ा सहाही मुली सापडल्या

...अन् त्य़ा सहाही मुली सापडल्या!!!

मुंबईतल्या मिसींग मिस्ट्रीचा अखेर गोड शेवट झाला आहे. वाकोला भागातून गायब झालेल्या ६ मुली अखेर मुरबाडमध्ये सापडल्या आहेत. या पलायन नाट्यामागं पाल्य आणि पालक यांच्यातला विसंवाद असल्याचं बोललं जातं आहे.

Mar 25, 2012, 05:29 PM IST