औवैसी

गोरक्षकांच्या मुद्द्यावरुन औवैसींची आरएसएस आणि सरकारवर टीका

 

औरंगाबाद : गोरक्षकांकडून देशभरात विविध ठिकाणी हत्या करण्यात आल्या. त्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नियोजन असल्याचे आरोप एमआयएमचे अध्यक्ष खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी केला. यासाठी शनिवारी त्यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादच्या मौलाना आझाद चौक ते भडकल गेटपर्यंत खामोश मोर्चा काढण्यात आला.

Jul 23, 2017, 12:23 PM IST