कृषी समस्या

अण्णा हजारेंचा २ ऑक्टोबरपासून आंदोलनाचा इशारा

लोकपाल, कृषी समस्या या विषयांवर २ ऑक्टोबरपासून आंदोलनाचा इशारा दिलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं मन वळवण्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना अपयश आलं आहे. सरकारकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याबाबत आपण ठाम असल्याचा निर्धार अण्णा हजारेंनी व्यक्त केलाय. 

Sep 14, 2018, 07:17 PM IST