खीर

बाबा रामपालने अंघोळ केलेल्या दुधाची बनायची खीर

 बाबा रामपालच्या जाळ्यात कशा पद्धतीने लोक अडकले होते, ते आता हळूहळू समोर येत आहे. बाबाच्या खोट्या महिमेच्या आहारी गेलेल्या लोकांनी सांगितले की, बाबाला ज्या दुधाने अंघोळ घातली जायची त्या दुधाची नंतर खीर बनवली जायची. 

Nov 20, 2014, 09:00 PM IST