खेळ खराब

पावसाने केला खेळ खराब, टीम इंडिया नाराज

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान विशाखापट्टणम इथं होणारी टी-२०मॅच पावसामुळे रद्द झालीय. टीम इंडिया आणि न्यूझीलंड दरम्यान दोन टी-२०मॅचची सीरिज आयोजित करण्यात आलीय.

Sep 8, 2012, 11:11 PM IST