गुन्हेगारीचं प्रमाण

आबांची कबुली, राज्यात गुन्हे होत नाहीत सिध्द

राज्यात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण अत्यंत कमी असून, हे चिंताजनक असल्याची कबुली खुद्द गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानपरिषदमध्ये दिली. २०११-१२ या वर्षी हे प्रमाण ८.२ टक्के एवढे कमी असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

Jul 16, 2012, 10:11 PM IST