जनावरांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात वादळी-वाऱ्यासह पाऊस, चार ते पाच जनावरांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्याला वादळी वा-यासह पावसानं झोडपून काढलं. संध्याकाळी बरसलेल्या या जोरदार पावसाचा फटका नाशिककरांना बसला. 

May 25, 2017, 09:39 PM IST

सांगलीतील दुष्काळ जनावरांसाठी जीवघेणा

सांगली जिल्ह्यातला दुष्काळ आता जीवघेणा ठरू लागलाय. दूषित पाण्यामुळं पाच म्हशींचा मृत्यू झालाय. तर पाच जण अत्यावस्थ झालेत. त्यांच्यावर मिरजेतल्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

May 2, 2012, 05:58 PM IST