झी २४ तास ऑफीस

राजकाऱण्यांचा राग येतो, मग सरकार बदला!

उद्धव ठाकरे, शिवसेना कार्याध्यक्ष

‘चांगल्या-वाईट गोष्टी प्रत्येक ठिकाणी असतात. राजकारणातही तेच आहे. तिथे जशी वाईट माणसे आहेत तशी चांगली माणसेही आहेत. पण सरसकट सर्व राजकारण्यांची यथेच्छ टवाळी केली जाते. हात उचलण्यापर्यंत लोकांची मजल जाते.

Dec 29, 2011, 01:35 PM IST