निवडून आल्यानंतर मी पक्ष सोडणार नाही

'निवडून आल्यानंतर मी पक्ष सोडणार नाही'

मुंबई महापालिका निवडणुकांत उमेदवारी अर्ज भरतानाच सर्व पक्षांना बंडखोरीनं ग्रासल आहे. मात्र रामदास आठवलेंच्या रिपब्लीकन पक्षाला निवडणूकीनंतरच्या बंडाची भिती आहे. त्यामुळे निवडून आल्यानंतर कुणी पक्षांतर करू नये यासाठी तसं प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याचं पक्षनेतृत्वानं ठरवलं आहे.

Feb 2, 2012, 12:14 PM IST