पण सुरवात मात्र खराब

टीम इंडिया काहीचं करू शकत नाही...

सिडनी वन-डेत भारतीय बॅट्समनने साफ निराशा केली आहे. भारताला जिंकण्यासाठी २५३ धावाचं आव्हान आहे. त्यामुळे हे आव्हान घेऊन टीम इंडियाचे बॅट्समन बॅटींगसाठी आले खरे. पण फक्त हजेरी लावण्याचं काम केलं.

Feb 27, 2012, 04:09 PM IST