पाणी टंचाई 0

सातारा जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट; 120 गावे आणि 388 वाड्याना टँकरद्वारे पाणी पुरवठा

साताऱ्या जिल्ह्यात दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे.  सातारा जिल्ह्यात 120 गावे आणि 388 वाड्याना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. 

Apr 3, 2024, 08:16 PM IST