भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी सामना

इंग्लंड तीन बाद १६१ रन्स

नागपूर येथील कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने जुगार घेळत ३२६ रन्सवर डाव घोषित करून इंग्लंडला खेळण्यास आमंत्रित केले. इंग्लंडच्या दोन विकेट झटपट बाद झाल्यात. तिसरी विकेट १४३ रन्सवर गेली. इंग्लंडने दिवसभरात १६१ रन्स केल्या.

Dec 16, 2012, 04:02 PM IST