भारतीय महिला क्रिकेट

भारतासमोर विजयासाठी १८७ धावांचे आव्हान

तिरंगी मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सामन्यात भारताला जिंकण्यासाठी १८७ धावांची आवश्यकता आहे.

Mar 26, 2018, 12:02 PM IST

पराभवानंतरही महिला संघाने जिंकलं प्रत्येकाचं मन

भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात  हार झाली असली, तरी पूर्ण क्रिकेट संघाची स्तुती सगळेच भारतीय करत आहे. बॉलिवूडच्या अभिनेत्यांनी देखील भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांचं अभिनंदन केलं आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट म्हटलं आहे की, तुम्ही भलेही हरला असलात तरी तुमची कामगिरी उत्तम होती. भारतीय स्त्री जिंदाबाद!

Jul 24, 2017, 12:35 PM IST