राष्ट्रपती प्रवण मुखर्जी

देशातील सहिष्णुतेबाबत राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता

देशात सहिष्णुता आणि मतांतर मान्य करणे यांचा ऱ्हास सुरु झाला आहे काय याबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे. सहिष्णुतेच्या गुणामुळेच भारतीय संस्कृती ५ हजार वर्षे टिकली आहे. तिने नेहमीच मतांतरे आणि मतभेद मान्य केलेत.

Oct 20, 2015, 08:49 AM IST