वाहनावर हल्ला

आसाममध्ये सुरक्षा रक्षकांच्या वाहनावर हल्ला, 2 जवान शहीद

आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर दहशतवाद्यांनी आसाम रायफल्सच्या मार्गरक्षण पर्यटक वाहनावर घात करत हल्ला केला. ज्यामध्ये 2 जवान शहीद झाले तर अनेक जण जखमी झाले.

Jan 22, 2017, 05:55 PM IST