विवाहात हल्ला

लग्नानंतर काही सेंकदातच तरुणी झाली विधवा

लग्नानंतर काही सेकंदातच एक तरुणी विधवा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नानंतर काही सेंकदातच तिच्या पतीला गोळ्या घातल्या गेल्या. भोजपूरमधल्या आरा येथील ही घटना आहे. गोळ्या घालून हल्लेखोर फरार झाला. दोन्ही कुटुंबामध्ये यामुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

May 8, 2017, 09:06 PM IST