विश्वासावर खरा उतरला

कर्णधार पृथ्वीच्या विश्वासावर खरा उतरला हा बॉलर

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच कांगारुंना दणका देत सामन्यावर पकड मजबूत केली. ऑस्ट्रेलियाच्या झटपट तीन विकेट घेण्यात भारतीय टीमला यश आलं.

Feb 3, 2018, 11:57 AM IST