शेतकरी रॅली

'आप' रॅली : शेतकरी आत्महत्येवरुन राजकारण पेटले

'आप'च्या रॅलीत शेतक-यानं केलेल्या आत्महत्येवरून आता राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसने यानिमित्तानं भाजपवर निशाणा साधला आहे. तर भाजपने मानवतेची हत्या झाल्याचे म्हटले आहे.

Apr 22, 2015, 08:57 PM IST