शेतकऱ्यांना मदत नाही

दुष्काळाचे निकष बदलले, शेतकऱ्यांना मदत नाही?

राज्यात नऊ हजार गावातील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. मात्र केंद्र सरकारने दुष्काळाचे निकष बदलल्याने या गावातील शेतकर्‍यांना कोणताही सरकारी मदत मिळणार नाही आहे.

Jan 12, 2018, 03:12 PM IST