सेक्रेटरी

पाणी सोडलं नाही म्हणून वॉचमनची हत्या

पाणी सोडले नाही म्हणून उल्हासनगरमध्ये वॉचमनची हत्या करण्यात आलीय.

Jun 20, 2018, 04:49 PM IST

उल्हासनगर | पाणी सोडलं नाही म्हणून वॉचमनची हत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 20, 2018, 04:35 PM IST

स्मार्टफोन हरवला.. तर आता टेन्शन नको

स्मार्टफोन ही आजकाळाची गरज झाली आहे. एखाद्या पर्सनल सेक्रेटरीप्रमाणे आपली बरीचशी कामे स्मार्टफोन हा हलकी करतो. त्यात आपला महत्त्वपूर्ण डेटा असतोच, पण त्याबरोबरच कॉन्टॅक्ट नंबर्सही स्टोर केलेले असतात. डेटा बॅंकअपची सुविधा असली तरी आपला स्मार्टफोन अचानक हरवला तर आपला डेटा चोराला मिळून तो त्याचा गैरवापर करण्याची भीती आपल्याला नक्कीच वाटते. त्यामुळे ब्लॅकबेरी या मोबाईल कंपनीने यावर तोडगा शोधला आहे.

Dec 25, 2013, 01:26 PM IST