२०३०

२०३० पर्यंत देशातील तांदुळ उत्पादन घटणार

जगामध्ये भातशेती उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक आहे. परंतू असे असूनही २०३० पर्यंत देशातील तांदुळ उत्पादनात कमतरता निर्माण होऊ शकते. देशातील तापमान दरवर्षी वाढत चालले आहे. हे वाढते तापमान भात शेतीस पोषक नाही. असेच जर तापमान वाढत राहिले तर २०३० पर्यंत उत्पादन कमी होऊन तांदळाची टंचाई भासू शकते.

Apr 22, 2017, 01:25 PM IST

२०३० मध्ये भारत बनेल महासत्ता, अमेरिकेचा दावा

२०३० मध्ये भारत आर्थिक महाशक्ती बनेल, असं भाकीत अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने केलं आहे. २०३०मध्ये चीनच्या आर्थिक दराला मागे टाकत भारत सर्व देशांच्या पुढे जाईल आणि चीनला मागे टाकेल.

Dec 12, 2012, 05:03 PM IST