२६ ११

भारताची सुरक्षाव्यवस्था सदोष- कविता करकरे

आपल्या देशाची सुरक्षाव्यवस्था सदोष असून दहशतवादी हल्ल्यानंतरही त्यामध्ये सुधारणा झाली नसल्याचं मत शहिद हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांनी व्यक्त केलंय.

Nov 26, 2011, 02:14 PM IST

मुंबई अजूनही असुरक्षितच!

२६/११ च्या हल्ल्याला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतरही मुंबई पूर्ण सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलिसांनीच याची कबुली दिली आहे. मुंबईच्या सागरी सीमा पूर्णःत सुरक्षित नसल्याचं मुंबईचे पोलीस आयुक्त आरुप पटनाईक यांनी म्हटलंय.

Nov 26, 2011, 08:10 AM IST

लाल दिव्यावर पोलिसांची नजर...

२६/११चा तो हल्ला भयंकर हल्ला कोणीच विसरू शकत नाही. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला तीन वर्षे पूर्ण होत असतानाच, मुंबईत लाल दिव्यांचा गाडीतून दहशतवादी हल्ला करू शकतात.

Nov 23, 2011, 05:39 PM IST