४ मुलं

महाराष्ट्रातील ४ मुलांची राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी निवड

राष्ट्रीय शौर्य पदकासाठी महाराष्ट्रातील चार मुलांची निवड झाली आहे. 

Jan 18, 2016, 10:27 PM IST

हिंदूंनी चार मुलांना जन्म द्यावा - साक्षी महाराज

उन्नावचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलंय. 'हम दो, हमारे दो' हा नारा बेकार असल्याचं साक्षी महाराज यांनी म्हटलंय. हिंदूंनी चार अपत्यांना जन्म द्यावा असं साक्षी महाराज यांनी म्हटलंय.

Jan 7, 2015, 12:00 PM IST

४ मुलांची हत्या करून, माता पित्यांची आत्महत्या

मुलांना मारुन माता-पित्यानं आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडलीय... मालेगावातल्या पवनवगर परिसरात राहणा-या कुटुंबाने हे कृत्य केलं आहे.

Apr 25, 2013, 05:16 PM IST