४२ गावांचा

४२ गावांचा वीजपुरवठा ९ दिवसांपासून खंडित

जिल्ह्यातील किनवट या आदिवासी बहुल तालुक्यातील तब्बल 42 गावांचा वीजपुरवठा गेल्या नऊ दिवसांपासून खंडित आहे. ट्रांसफॉर्मर जळाल्यानं 42 गांवाचा विज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. त्यामुळे मागील 9 दिवसांपासून ही गावं अंधरात आहेत. विज नसल्यानं गावकरी रस्त्यावर उतरले.

Nov 15, 2016, 06:42 PM IST